#खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार यामध्ये मी शाहू महाराजांवर लिहायला सुरवात करत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे शाहू महाराज हे शिवछत्रपतींचे वारसदार असून सुद्धा त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला नव्हता, स्वातंत्र्य चळवळीला उघड पाठिंबा दिला नव्हता, बंडखोरी केली नव्हती 👇

तरी ते #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार कसे काय? पहिलं म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थ फक्त ब्रिटिश सत्तेपासून मुक्तता एवढाच होत नाही. कोणत्याही बंधनातून मुक्तता किंवा अन्यायकारक परिस्थितीतून सुटका असा स्वातंत्र्याचा अर्थ मी घेतो. आणि शाहू महाराजांनी अनेक स्वातंत्र्ये मिळवून दिली 👇
म्हणून ते मला #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.
दुसरं म्हणजे त्यांनी उघडपणे ब्रिटिशांविरुद्ध लढा का नाही उभारला? यासाठी आपल्याला तो काळ समजून घ्यावा लागेल. व्यापार, आरमार, सैन्यबळ, विज्ञान, तंत्रज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात ब्रिटिश प्रगत होते. 👇
जगातील सर्वांत प्रगत अशा ब्रिटिशांची गाठ ज्ञान-विज्ञान यामध्ये मागासलेल्या हिंदुस्थानशी पडली. ब्रिटिशांनी सन १७५७ च्या प्लासीच्या लढाईने आपल्या साम्राज्यसत्तेची मुहूर्तमेढ रोवली आणि अवघ्या १०० वर्षांत, सन १८५७ पर्यंत, आसेतुहिमाचल साम्राज्य स्थापन केले. 👇
यापूर्वी आपल्या देशावर मुघलांनी देशील आक्रमण केले, मात्र त्यांची प्रेरणा धार्मिक व राजकीय होती. ब्रिटिश मात्र 'व्यापारी साम्राज्यवाद' घेऊन आले होते. ते आर्थिक लूट अशा अर्थनीतीने करत की आपण कधी आणि कसे लुटले गेलो हेही समजत नसे. याच साम्राज्यवादाने सुवर्णभूमी असणारा आपला देश 👇
भुकेकंगाल झाला. ब्रिटिशांच्या सत्तेखाली असणाऱ्या हिंदुस्थानचे २ प्रकारात विभाजन झाले होते. प्रत्यक्ष ब्रिटिश अमलाखाली असलेला भाग म्हणजे #खालसा_मुलुख आणि संस्थानिकांच्या ताब्यात असणारा भाग म्हणजे #संस्थांनी_मुलुख. दोन्ही मुलुखातील शासनव्यवस्था भिन्न होती मात्र 👇
ब्रिटिश आपल्या प्रतिनिधींमार्फत यावर जबरदस्त अंकुश ठेऊन होते. ते केव्हाही कोणत्याही संस्थानिकास पदच्युत करू शकत होते, तो त्यांच्या अधिसत्तेचा अधिकार होता. बडोद्याच्या मल्हारराव गायकवाडांची पदच्युती हे ठळक उदाहरण. मग याला महाराष्ट्रातील संस्थाने कशी अपवाद असतील? 👇
साताऱ्याचे राज्य खालसा झाल्यानंतर छत्रपती घराण्याची एकच गादी शिल्लक राहिली ती म्हणजे कोल्हापूरची. शाहू महाराज महापुरुष होते. ते काळाच्या प्रवाहासोबत होते मात्र ते प्रवाहात वाहत गेले नाहीत. त्यांनी काळाला घडविण्याचे प्रयत्न केले. 👇
थबकून दूषित झालेल्या कालप्रवाहास त्यांनी वाहते केले आणि लोककल्याणाची वळणे दिली. हे करताना शाहू महाराज सुद्धा एका काळाचे घटक होते हे विसरून चालत नाही. त्यामुळे त्यांच्यावर त्या काळाची बंधने होतीच. हिंदुस्थानातील सर्व संस्थानिकांना ब्रिटिश सत्तेशी आपण किती एकनिष्ठ आहोत हे 👇
वेळोवेळी जाहीर करावे लागत असे. एवढेच नव्हे तर स्वातंत्र्याची चळवळ चालवणारे अनेक दिग्गज नेते वेळोवेळी काँग्रेसच्या व्यासपीठावरून आपण ब्रिटिशांशी किती एकनिष्ठ आहोत हे जाहीर करत. याचा अर्थ त्यांना ब्रिटिशांबद्दल प्रेम होते असा नाही. ती त्या काळाची बंधने होती.👇
त्या बंधनांनिशी त्यांना स्वातंत्र्याची चळवळ पुढे न्यायची होती. ही बंधने शाहू महाराजांवर सुद्धा होती. म्हणून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उघडपणे आवाज उठवला नाही. या बंधनांनिशी तारेवरची कसरत करत शाहू महाराजांनी राज्य केले, लोककल्याणकारी स्वराज्य उभे केले, 👇
विशेषतः मागास व दलित वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि यामुळे मला शाहू महाराज #खऱ्या_स्वातंत्र्याचे_शिल्पकार वाटतात.

क्रमशः

#दिग्विजय_004

More from All

कुंडली में 12 भाव होते हैं। कैसे ज्योतिष द्वारा रोग के आंकलन करते समय कुंडली के विभिन्न भावों से गणना करते हैं आज इस पर चर्चा करेंगे।
कुण्डली को कालपुरुष की संज्ञा देकर इसमें शरीर के अंगों को स्थापित कर उनसे रोग, रोगेश, रोग को बढ़ाने घटाने वाले ग्रह


रोग की स्थिति में उत्प्रेरक का कार्य करने वाले ग्रह, आयुर्वेदिक/ऐलोपैथी/होमियोपैथी में से कौन कारगर होगा इसका आँकलन, रक्त विकार, रक्त और आपरेशन की स्थिति, कौन सा आंतरिक या बाहरी अंग प्रभावित होगा इत्यादि गणना करने में कुंडली का प्रयोग किया जाता है।


मेडिकल ज्योतिष में आज के समय में Dr. K. S. Charak का नाम निर्विवाद रूप से प्रथम स्थान रखता है। उनकी लिखी कई पुस्तकें आज इस क्षेत्र में नए ज्योतिषों का मार्गदर्शन कर रही हैं।
प्रथम भाव -
इस भाव से हम व्यक्ति की रोगप्रतिरोधक क्षमता, सिर, मष्तिस्क का विचार करते हैं।


द्वितीय भाव-
दाहिना नेत्र, मुख, वाणी, नाक, गर्दन व गले के ऊपरी भाग का विचार होता है।
तृतीय भाव-
अस्थि, गला,कान, हाथ, कंधे व छाती के आंतरिक अंगों का शुरुआती भाग इत्यादि।

चतुर्थ भाव- छाती व इसके आंतरिक अंग, जातक की मानसिक स्थिति/प्रकृति, स्तन आदि की गणना की जाती है


पंचम भाव-
जातक की बुद्धि व उसकी तीव्रता,पीठ, पसलियां,पेट, हृदय की स्थिति आंकलन में प्रयोग होता है।

षष्ठ भाव-
रोग भाव कहा जाता है। कुंडली मे इसके तत्कालिक भाव स्वामी, कालपुरुष कुंडली के स्वामी, दृष्टि संबंध, रोगेश की स्थिति, रोगेश के नक्षत्र औऱ रोगेश व भाव की डिग्री इत्यादि।

You May Also Like

**Thread on Bravery of Sikhs**
(I am forced to do this due to continuous hounding of Sikh Extremists since yesterday)

Rani Jindan Kaur, wife of Maharaja Ranjit Singh had illegitimate relations with Lal Singh (PM of Ranjit Singh). Along with Lal Singh, she attacked Jammu, burnt - https://t.co/EfjAq59AyI


Hindu villages of Jasrota, caused rebellion in Jammu, attacked Kishtwar.

Ancestors of Raja Ranjit Singh, The Sansi Tribe used to give daughters as concubines to Jahangir.


The Ludhiana Political Agency (Later NW Fronties Prov) was formed by less than 4000 British soldiers who advanced from Delhi and reached Ludhiana, receiving submissions of all sikh chiefs along the way. The submission of the troops of Raja of Lahore (Ranjit Singh) at Ambala.

Dabistan a contemporary book on Sikh History tells us that Guru Hargobind broke Naina devi Idol Same source describes Guru Hargobind serving a eunuch
YarKhan. (ref was proudly shared by a sikh on twitter)
Gobind Singh followed Bahadur Shah to Deccan to fight for him.


In Zafarnama, Guru Gobind Singh states that the reason he was in conflict with the Hill Rajas was that while they were worshiping idols, while he was an idol-breaker.

And idiot Hindus place him along Maharana, Prithviraj and Shivaji as saviours of Dharma.